छत्रपती संभाजीराजे यांनी भाजपला रामराम ठोकला आहे. संभाजीराजे यांनी स्वतः ची संघटना स्थापन करून अपक्ष म्हणून राज्यसभा खासदारकीची निवडणूक लढवणार अशी घोषणा केली आहे.
नांदेड : मूलनिवासी वृत्तसंस्था
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी संभाजीराजे यांना पाठिंबा देण्याबाबत होकार दिला आहे. संभाजीराजे अपक्ष म्हणून राज्यसभा खासदारकीची निवडणूक लढवणार आहेत.
संभाजीराजे यांनी येत्या राज्यसभा निवडणुकीत अपक्ष म्हणून अर्ज दखल करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.संभाजीराजे यांनी येत्या राज्यसभा निवडणुकीत अपक्ष म्हणून अर्ज दखल करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
संभाजीराजे यांनी येत्या राज्यसभा निवडणुकीत अपक्ष म्हणून अर्ज दखल करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
छत्रपती संभाजीराजे यांनी भाजपला रामराम ठोकला आहे. संभाजीराजे यांनी स्वतः ची संघटना स्थापन करून अपक्ष म्हणून राज्यसभा खासदारकीची निवडणूक लढवणार अशी घोषणा केली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी संभाजीराजे यांना पाठिंबा देण्याबाबत होकार दर्शवला आहे. शिवसेना आणि काँग्रेसही त्यांना पाठिंबा देण्यासाठी पुढे येतील, असं वक्तव्य पवार यांनी केलं आहे.
संभाजीराजे यांनी येत्या राज्यसभा निवडणुकीत अपक्ष म्हणून अर्ज दखल करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. याकरिता संभाजीराजे यांना अर्ज दखल करण्यासाठी १० अनुमोदक आमदारांची व निवडून येण्यासाठी एकूण ४२ आमदारांच्या मतांची आवश्यकता आहे. याकरिता अनुमोदन देण्यासाठी संभाजीराजे यांनी अपक्ष आमदारांना साद घातली आहे, तर या निवडणुकीत विजयी होण्यासाठी कोणत्याच पक्षाकडे पुरेसे संख्याबळ नसल्याने त्यांनी ही जागा आपल्याला अपक्ष म्हणून देण्यात यावी, अशी जाहीर मागणी केलेली आहे.
हे पण वाचा : तथागत गौतम बुध्दांची विचारसरणी आजही जगाला मार्गदर्शकच
या पार्श्वभूमीवर शरद पवार यांना नांदेडमध्ये पत्रकार परिषदेत छत्रपती संभाजीराजे यांच्या अपक्ष उमेदवारीला पाठिंबा देणार का असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. यावर शरद पवारांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
प्रत्येक पक्षाचे संख्याबळ किती आहे, यावर सगळं अवलंबून असतं. महाविकास आघाडीतील प्रत्येक पक्षाच्या संख्याबळाच्या जोरावर प्रत्येकी एक-एक जागा हमखास निवडून येऊ शकतो. आमच्याकडे 10 किंवा 12 मत शिल्लक आहे. त्यांच्यानंतर शिवसेनेकडे सुद्धा चार पाच मत आहे, त्यांचीही काही अडचण राहणार नाही. राहिला प्रश्न काँग्रेसचा तर ते सुद्धा मदत करतील, अशी स्पष्ट भूमिका शरद पवार यांनी मांडली आहे.
शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसचे प्रत्येकी एक खासदार निवडून येऊन महाविकास आघाडीकडे 27 मते शिल्लक राहतात तर, पाठिंबा दिलेल्या अपक्ष आमदारांची संख्या धरून महाविकास आघाडीकडे एकूण 46 मते शिल्लक राहतात. संभाजीराजे यांना निवडून येण्यासाठी 42 मतांची आवश्यकता असून महाविकास आघाडीच्या शिल्लक मतांच्या आधारे संभाजीराजे यांचा राज्यसभेवर खासदार म्हणून निवडून येऊ शकतात. आता काँग्रेस आणि शिवसेना काय भूमिका घेते हे पाहण्याचे ठरणार आहे.
आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:
email : news@mulniwasinayak.comAll content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.
It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.
Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.