×

उद्धव ठाकरे शेंडी-जानव्याचा उल्लेख करत असल्याने अल्पसंख्य विदेशी ब्राम्हणांचा तीळपापड

Published On :    3 May 2023
साझा करें:

असा उल्लेख खपवून घेतला जाणार नाही-जळगाव जिल्हा पुरोहित मंडळाचा फुसका इशारा



जळगाव: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आपल्या सभेेत आपले हिंदुत्व शेंडी-जानव्याचा नसल्याचा सातत्याने उल्लेख करतात, या उल्लेखावरून आता अल्पसंख्य विदेशी ब्राम्हणांचा तीळपापड झाला आहे. असा उल्लेख आता खपवून घेतला जाणार नाही असा फुसका इशारा जळगाव जिल्हा पुरोहित मंडळाने दिला आहे. त्यामुळे ब्राम्हण आपली व्यवस्था टिकवण्यासाठी कसा काम करतो हे पुन्हा एकदा समोर आले आहे.


प्रत्येक सभेत जानवे, शेंडीचा उल्लेख करून उद्धव ठाकरे केवळ ब्राह्मणच नव्हे, तर अन्यधर्मीय व क्षत्रियांचाही अपमान करीत आहेत असा कांगावा जळगाव जिल्हा पुरोहित मंडळाने केला आहे.


 उद्धव ठाकरे गेल्या काही दिवसांपासून सातत्याने प्रत्येक सभेत ‘शेंडी- जानव्याचे हिंदुत्व’, आमचे नाही असा उल्लेख करतात. मुळात हिंदुत्व अथवा इतर कुठल्याही मुद्यावर भाषण करताना एखाद्या धर्मात पवित्र मानल्या जाणार्‍या बाबींचा उल्लेख करण्याची गरज काय? ब्राह्मण समाजातच नव्हे, तर इतरही अनेक समाजात जानवे धारण केले जाते, शेंडी ठेवली जाते. 


हिंदू धर्मात या दोन्ही बाबी पवित्र मानल्या जातात. त्यांना अनन्यसाधारण महत्त्व असल्याचे अकलेचे तारे जळगाव जिल्हा पुरोहित मंडळाने तोडले आहेत. असे असताना ठाकरे समस्त ब्राह्मण व हिंदू धर्माचाही अवमान करीत आहेत. त्यामुळे यापुढे कोणत्याही सभेत त्यांनी शेंडी- जानव्याचा उल्लेख करू नये, अन्यथा ब्राह्मण समाज आक्रमक पवित्रा घेईल, असा फुसका इशारा पुरोहित मंडळाने दिला आहे.


यासंदर्भात मंडळाच्या पदाधिकारी, सदस्यांनी ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे यांची भेट घेतली व आपल्या भावना व्यक्त केल्या. पुरोहित मंडळाचे अध्यक्ष भूषण मुळे, राजाभाऊ जोशी, नंदू शुक्ल, अजय जोशी, गजानन जोशी, वैभव शूर, अविकुमार जोशी, प्रदीप जोशी, गिरीश जोशी, प्रसाद पिंपळे, दिनेश जोशी, मुकुंद धर्माधिकारी यांच्यासह अन्य पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
ईव्हीएम घोटाळ्यावरील चर्चेला डायव्हर्ट करण्यासाठी कें
भाजपा ईव्हीएम मॅनेज करते
‘कश्मीर फाईल्स’प्रमाणे ‘द केरला स्टोरी’ संघाचा सरळ अजे
चिंताजनक: राज्यात २४ लाख विद्यार्थी शाळाबाह्य, ६० हजार श
वृत्तपत्रात जाहीरात न देण्यासाठी राजकीय पक्षांवर बडगा
महाराष्ट्रातून रोज सरासरी ७० मुली बेपत्ता, तीन महिन्यात
बीएमपीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रवेन्द्र प्रताप सिंग यांच
पाटणा उच्च न्यायालयाची जातनिहाय सर्वेक्षणाला स्थगिती
उद्धव ठाकरे शेंडी-जानव्याचा उल्लेख करत असल्याने अल्पसं
छत्तीसगडमध्ये आता ५८ टक्के आरक्षण!
आर्थिक गुन्हेगारीत महाराष्ट्र चौथा, पांढरपेशे असा उल्ल
राष्ट्रीय पिछडा वर्ग मोर्चाच्या भारत बंदने शासक वर्गाच
केंद्रातील आरएसएस-भाजपा सरकारविरोधात राष्ट्रीय पिछडा व
बरेच न्यायाधीश आळशी, वेळेवर निकाल लिहित नाहीत
ब्राम्हणांना महात्मा फुले यांच्या नावाची भीती का वाटते?
परिवर्तनाची मशाल पेटवणारे महात्मा फुले
ओबीसी आरक्षणाच्या सुनावणीला पुन्हा तारीख
देशाला बेेरोजगारीचा विळखा, कोरोनाने अर्थव्यवस्था गेली
न्यायदानात कर्नाटक अव्वलस्थानी! महाराष्ट्र ११ व्या स्थ
भारतात सामाजिक न्यायापेक्षा सामाजिक बदलानेच समस्यांचे
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper