×

खासदार आणि आमदारांना फक्त सहा वर्षांसाठी निवडणूक लढवण्यास 6 वर्षांची बंदी पुरेशी नाही

Published On :    15 Sep 2023  By : MN Staff
शेयर करा:


भारतातील कोणत्याही आरोपातील दोषी ठरलेल्या खासदार आणि आमदारांना फक्त सहा वर्षांसाठी निवडणूक लढवण्यास 6 वर्षांची बंदी पुरेशी नाही, तर दोषींवर बंदी घातल्याने भारतातील राजकारणाचे गुन्हेगारीकरण रोखण्याचा उद्देश साध्य होत नाही - ज्येष्ठ वकील विजय हंसरिया यांचा अहवाल





नवी दिल्ली  : भारतातील कोणत्याही आरोपातील दोषी ठरलेल्या खासदार आणि आमदारांना फक्त सहा वर्षांसाठी निवडणूक लढवण्यास 6 वर्षांची बंदी पुरेशी नाही, तर दोषींवर बंदी घातल्याने भारताताील राजकारणाचे गुन्हेगारीकरण रोखण्याचा उद्देश साध्य होत नाही असे अॅमिकस क्युरीचा अहवाल व  ज्येष्ठ वकील विजय हंसरिया यांच्या अहवालात म्हटले आहे. भारतातील कोणत्याही दोषी नेत्यांवर 6 वर्षांची बंदी पुरेशी नाही... अॅमिकस क्युरी यांनी सर्वाेच्च न्यायालयात सांगितले आहे.


 भारतातील कोणतेही दोषी खासदार-आमदारांना फक्त सहा वर्षांसाठी निवडणूक लढवण्याची बंदी का? अॅमिकस क्युरी यांनी सर्वाेच्च न्यायालयात आपल्या अहवालात ही माहिती दिली आहे. असे केल्याने राजकारणाचे गुन्हेगारीकरण रोखण्याचा उद्देश साध्य होत नाही, व असे ज्येष्ठ वकील विजय हंसरिया यांनी आपल्या अहवालात म्हटले आहे.


 भारतातील खासदार-आमदारांविरुद्धच्या फौजदारी खटल्यांबाबत सर्वाेच्च न्यायालयाने अॅमिकस क्युरी केलेले ज्येष्ठ वकील विजय हंसरिया यांनी आपल्या अहवालात म्हटले आहे की, दोषींवर केवळ सहा वर्षांची बंदी का असावी? लोकप्रतिनिधी निवडणूक लढवणार?


यामुळे भारतातील राजकारणाचे गुन्हेगारीकरण रोखण्याचा उद्देश साध्य होत नाही. सध्याच्या भारतीय कायद्यानुसार, नेते त्यांच्या सुटकेनंतर केवळ सहा वर्षे निवडणूक लढण्यास अपात्र आहेत. यामुळे भारतातील एखादी व्यक्ती सहा वर्षांच्या सुटकेनंतर निवडणूक लढवण्यास पात्र ठरते, जरी तो बलात्कारासारख्या जघन्य गुन्ह्यांमध्ये किंवा ड्रग्ज, दहशतवाद, भ्रष्टाचाराच्या प्रकरणात दोषी ठरला असला तरीही.


  हंसरिया यांनी सर्वाेच्च न्यायालयात दाखल केलेल्या त्यांच्या 19व्या अहवालात भारतातील दोषीं राजकीय नेत्यांना निवडणूक लढवण्यापासून अपात्र ठरवण्याचा स्वतंत्रपणे विचार केला जाऊ शकतो, असे सुचवले आहे. 2016 मध्ये भाजप नेते अश्विनी उपाध्याय यांनी दाखल केलेल्या याचिकेशी संबंधित खटल्यात सर्वाेच्च न्यायालयाने ज्येष्ठ वकील विजय हंसरिया यांची अॅमिकस क्युरी म्हणून नियुक्ती केली होती.

भारतात सरकारी कर्मचाऱ्यांचे निलंबन होते, पण भारतातील राजकीय नेत्यांचे निलंबन का होत नाही? अॅमिकस क्युरी वकील विजय हंसरिया यांचा अहवाल सर्वाेच्च न्यायालयाने दोषी राजकारण्यांच्या निवडणूक लढविण्याच्या पात्रतेच्या मुद्द्यावर सहमती दर्शविल्यानंतर काही दिवसांनी आला आहे.


 त्यांनी गुरुवारी सर्वाेच्च न्यायालयात सांगितले की ,सरकारी कर्मर्चायांना दोषी ठरविल्यास बडतर्फ केले जाते, परंतु अशाच पदावर असणारा राजकारणी केवळ 6 वर्षांसाठी अपात्र ठरतो.


भारतात समान पुरावे असल्यास, न्यायालय एकाला दोषी ठरवू शकत नाही आणि इतरांना निर्दाेष ठरवू शकत नाही..आणि सर्वाेच्च न्यायालय स्वतःचा निर्णय रद्द करत नाही. भारतातील सर्व कर्मचाऱ्यांवरही कारवाई होण्याची गरज आहे.


याला असमानता म्हणत ज्येष्ठ वकिलाने सांगितले की, केंद्रातील सरकार आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना लागू असलेल्या सेवा नियमांनुसार, नैतिक पतन असलेल्या कोणत्याही गुन्ह्यासाठी दोषी ठरलेल्या व्यक्तीला सेवेतून बडतर्फ केले जाऊ शकते.


जरी चतुर्थ श्रेणीचा कर्मचारी दोषी आढळल्यास, त्याला सेवेतून बडतर्फ केले जाईल, कर्मचारी आणि सेवा अधिनियम, 1951 अंतर्गत कोणतेही पद धारण करर्णाया व्यक्तींना सोडले जाईल. या अंतर्गत नियमावली करण्यात आली आहे.



PAY BACK TO THE SOCIETY NATIONWIDE AGITATION FUNDDonate Here



संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
भारत मुक्ती मोर्चा, बहुजन क्रांती मोर्चा, छत्रपती क्रांत
शरद पवार आणि वामन मेश्राम एका मंचावर येण्याने भारतातील व
राजकारणात कधी सत्ता येते पण, जाते पण, पाय जमिनीवर चिकटून र
सर्व प्रमुख बँकांमधील कर्मचारी एकाच वेळी देशभरात संपाव
राष्ट्रीय महापरिवर्तन मोर्चाची स्थापना, 32 प्रादेशिक पक्
महिला आरक्षण विधेयकाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची
बँकांपासून ते गॅस सिलेंडरपर्यंत पुन्हा सर्वसाामान्यां
ठाणे जिल्हयात कुपोषित बालकांची संख्या वाढली, तर ऑगस्ट 2023
जन्माचा दाखला देशभरात महत्त्वाचा पुरावा, आता आधार कार्ड,
साता़रात इ.स. १९१९ पर्यंत शिवाजी महाराजांची वाघ नखे असल्
भाजपा सरकार लवकरच बुडणार, आरएसएस संघटना आणि भाजपा सरकारच
भाजपा सरकार सत्तेवर आल्यापासून सातत्याने कर्ज काढून जन
भाजपा नेत्यांची 80 टक्के भडकाऊ व जातीयवादी वक्तव्ये आणि ध
विदर्भ व मराठवाड्यात 28 लाख लोकांना पैसे घेऊन ओबीसी जात प्
जगात तिसऱ्या महायुद्धाची शक्यता, युुनोला युद्ध थांबवण्
नेत्यांकडून मुस्लिम द्वेषात व मुस्लिम धर्माविषयी वादग्
नथूराम गोडसेंचा अखंड भारताचा विचारच भारतीयांच्या मनात
देशातील तरुणांना तुमची स्वप्ने नको आहेत, त्यांच्या हाता
महाविकास आघाडीने मंजूर केलेल्या सरकारकडून जाणुनबुजून स
2 वर्षात डेंग्यूच्या आजाराने 600 मृत्यू, तर 4 लाख लोकांना डे
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper